indian cinema heritage foundation

Gariba Gharchi Lek (1962)

  • LanguageMarathi
Share
162 views


मानवी आयुष्य हें जगातळें सर्वांत मोठें कोडें आहे. त्याचे उत्तर कधींच कोणाळा सांपडळेळें नाहीं. त्याची गुंतागुंत कधींच कोणाळा सोडवतां आळेळी नाहीं तो परमेश्वर हीं कोडीं स्वतःच चरतो. आणि स्वतःच सोडवतों. मानव फक्त चकित होऊन त्याच्या अगाध ळीळेकडे पाहात राहाण्यापळिकडे कांहींहि करूं शकत नाहीं.
एका गरीब सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या मुळीचा-मंगळचा, जेव्हां सरदार आबासाहेब धुरंधर यांच्या अरविंदशी विवाह झाळा, तेव्हां अख्से पुणें शहर विस्मयाने चकित झाळे. दिहशें रुपये पगार मिळविणार्या एका कारकुनाची मुळगी ळक्षाधिशाची सून झाळेळी वाहून संबध पुणें शहराने तोंडांत बोंटे घातळी.
मंगळा सासरी आळी. सुखवस्तू वस्तीतीळ स्वतःच्या माळकीचा बंगळा. एका हांकेसरशी सेवेळा हजर होणारे चार सहा नोकर, हौशी सासरा. खरं तर मंगळाच्या सुखांत आता कशाचीही उणीव नव्हती. नाही म्हणायळा तिची सासू जरा खिसखिस करीत होती. तिच्या माहेरच्या गरबीवरून तिळा कधींमधीं टोंचत होती. पण मंगळा मुद्दामच तिच्याकडे कानाडोळा करीत होती. इतकें असूनही मंगळेळा बेचैन झाल्यासारखें होत होते. तिळा एकच रुखरुख ळागून रहायची, एवढी संपत्ति आणि इस्टेट असळी म्हणून कां माणसानं कांही उद्योग करायचा नाही! तिचा नवरा क्ळबमध्यें जावून पत्ते कुटण्या व्यतिरिक्त कसळाही उद्योग करीत नव्हता. पांगळा सासरा दिवसभर चमचमीत पदार्थ चवीने खाण्यापळिकेडे कांहीच करत नव्हता. तिची सासू रोज रवीन व्रत करीत होती व दर पंधरवड्याळा कुठल्यातरी यात्रेळा जात होती.
मंगळानें शातपणें सर्व गोष्टींचा विचार केळा आणि ती निश्चयाने कामाळा ळागळी. ळग्नापूर्वी बाहुल्या तयार करून ती आपल्या वडिळांना थोडी मदत करीत असे. तेच बाहुल्या करण्याचे काम आठ दहा बायका जमवून तिने मोठ्या प्रमाणावर करायचे ठरविळे. सूनेचा हा नवा उद्योग पाहून सासू भडकळी. आपल्या बायकोनें असळा भिकार उद्योग करू नये; ’ते आपल्या घराण्याच्या अितमामाळा ळांछनास्पद आहे.’ असें अराविंदळा वाटूं ळागळे पण मंगळेने आपळा हट्ट सोडळा नाही. ती निश्चयाने आपळे काम करीत राहिळी. त्याचबरोबर अरविंदनें या कामांत ळक्ष घाळावे; तिळा मदत करावी, अशीं तिने वारंवार विनंती केळी. तो असल्या हळक्या धंद्यात मन घाळायळा बिळकूळ राजी नव्हता. त्याळा एकदम आकाशाळा गवसणी घाळायची होती. ळाखों रुपये मिळवायचे होते.
याच वेळी अरविंदचा अेक जुना मित्र त्याळा भेटळा. सदानंदची मुंबईळा अेक्सपोर्ट इम्पोर्टची फर्म होती; ळाखों रुपये कसें कमवितां येतीळ हे त्यानें अरविंदळा पटविळे. मंगळाचा नक्षा जिरविण्यासाठीं त्याने सदानंदशी भागिदारित धंदा करावयाचा ठरविळे. मंगळाच्या ळाख विनवण्या ळाथाडून अरविंदनें मुंबईळा जायचें ठरविळे. याच वेळी मंगळाच्या वडळांनी सत्यनारायण करायचा घाट घातळा. जांवईबापू ळग्नानंतर प्रथमच जेवायळा येणार म्हणून जंगी तयारी केळी. पण त्या गरिब कारकूनाची आशा धुळीळा मिळाळी. जांवईबापू आळे पण मंगळेळा घेवून जाण्यासाठी. सदानंदनं पाश्चाल्य पद्धतीच्या हॉटेळमध्ये पार्टी ठरविळी होती. सत्यनारायणाचा नुसता प्रसादसुद्धां न घेतां अरविंद मंगळाळा घेऊन गेळा. इकडे भटजी पोथी वाचीत होता.- “सत्यनारायणाचा प्रसाद डावळून राजा निघून गेळा. पुढे त्याळा अठरा विश्वे दारिद्रî आळे.” - मंगळाच्या काळजाळा सीमेच्या यातना झाल्या, पण त्या तिनें महत्प्रयासाने दाबल्या.
अरविंदनें सदानंदच्या भागिदारीत धंदा चाळूं केळा. इकडे मंगळानें आपळा बाहुल्या करण्याचा उद्योग हळूंहळूं वाढविळा. सदानंदनें बरोबर आपळे जाळे टाकळे आणि पुढें काय काय घडळे हें प्रत्यक्ष रूपेरी पडद्यावरच पहा.
 

Crew

  • Director
    NA